आठवण ...

आठवण ...

आठवण आली की,
आठवणींना उजाळा मिळतो,
आठवणींच्या आठवणीत,
माणूस खूप काही आठवतो,
आठवून आठवून एकमेकांना,
खूप आठवण येते,
आठवणींच्या विश्वात,
त्या आठवणींच्या स्वर्गात,
आठवणींच्या समुद्रात,
आठवणींच्या शोधात
फक्त आणि फक्त त्या आठवणींसाठी
आठवत आठवत तळाशी खोलवर जातो,
त्यालाच आपण प्रेमाची आठवण म्हणतो....


- शंकर चव्हाण, 9921042422

Comments

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?

चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं !

राहुल जोगदंडची “यशोगाथा” आनंदगाव ते दुबई जीवनप्रवास

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

मैत्री पुस्तकांशी

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..